Popular posts from this blog
नुकतेच जमलेले शुभविवाह...
'पाथरवट मॅट्रीमोनी ब्लॉग' वरील नोंदणीकृत मुलामुलींचे विवाह जमले असून बरेच विवाह लवकरच संपन्न होत आहेत. नुकतेच जमलेले विवाह.. वर क्र. 141 चि. हितेशकुमार अरविंद मलेटे (जंबूसर, गुजरात) ~आणि~ वधू क्र. 139 कु. सोनाली रमेश डोंगरे (मढी-पाथरे, जि. नासिक) 📯📯📯📯📯📯📯📯📯📯📯📯 वर क्र. 43 चि. अक्षय (देवेंद्र) अनिल आमले (कोपरगांव, जि. अहमदनगर) ~आणि~ वधू क्र. 95 कु. सोनली किशोर भोईर (कोपरगांव, जि. अहमदनगर) 🥁🥁🥁🥁🥁🥁🥁🥁🥁🥁🥁🥁🥁 वर क्र. 79 चि. विजय रंगनाथ भोईर (पुणे) ~आणि~ वधू क्र. 35 कु. चैताली माधव शेलार (मुंबई) 🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺🎺 वर क्र. 86 चि. नितीन गजानन काळण (येवला, जि. नासिक) ~आणि~ वधू क्र. 17 कु. कविता रामनाथ डोंगरे (पुणे) 🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷🎷 तसेच वधू क्र. 36 - श्रद्धा जितेंद्र आमले (कोपरगांव) 103 - हर्षदा विजय लाटे ( नासिक) 38 - कावेरी रमेश कडू (घोटी) 16 - कल्याणी अर्जुन भोईर ,(कोपरगांव) 129 - ऐश्वर्या राजू आतकरी (नासिक) वर क्र. 124. अजिंक्य शिवाजी डुकरे (नासिक) 153 - रोहन बाळासाहेब धुमाळ (पुणे) 152 - महेश राजेंद्र भोईर (अकोले) आणि अजूनही काही मुले / मुली विवाह बंधना...
विवाह सोहळा की विवाह संस्कार ?
विवाह समारंभ नाही तर... ...संस्कार म्हणून साजरा करा ! समाजाने विवाह समारंभाचे रुपांतर विवाह संस्कारा मध्ये केले पाहिजे. काही दिवसांपूर्वी करोनामुळे गर्दी नको म्हणून शासनाने विवाह, कार्यक्रमातील उपस्थितीला मर्यादा घातल्याने त्यावेळी ही बाब प्रकर्षाने लक्षात आली होती, परंतु लोक परत ते सगळं विसरून गेले आणि लाखो करोडो रु. उधळू लागले आहेत. आपण विनाकारण लाखो रूपयांची उधळपट्टी करून कर्जबाजारी होत आहोत. आता तरी आपण बदलले पाहिजे. नाही तर काळ आपणांस माफ करणार नाही. *१) समाज सूधारण्यासाठी सर्वांनी एक पाऊल पुढे टाकले पाहिजे. *२)दिवसेंदिवस शेतीचे उत्पन्न कमी होत आहे. *३) सरकारी नोकऱ्या राहिल्या नाहीत. *४) खाजगी नोकरीत शाश्वती नाही. *५) मुलीच्या लग्नाला १०० रु खर्च येत असेल तर मुलालाही ८० रु खर्च येतो. *६) कर्जात जन्मलो, कर्जात वाढलो व कर्जात मरत आमच्या काही पिढ्या गेल्या. आता तरी डोळे उघडले पाहिजेत. *७) विवाह हा सोहळा नाही तर तो 'संस्कार' आहे. १६ संस्कारातील एक संस्कार समजला पाहिजे. *८) कितीही मोठं लग्न केलं तरी लोक विसरून जातात. आजवर मोठं लग्न केले म्हणून कोणाला...